|
धुळे
जिल्हातील शिरपुर तालुक्यातील
त-हाडी या गावात मागील तीन
वर्षापासून २२ शेतकरी बांधवानी
कर्ज व पारिवारिक समस्येपोटी
गळफास व विष प्राशन करुण
आत्महत्या केल्या . असे वाईट
प्रसंग पुन्हा घडू नये म्हणुन...
त-हाडी
या गावात लोहार गल्ली भवानी
चौक
या
ठिकाणी विशेष प्रबोधनपर
कार्यक्रम
►
श्री युवराज
मुरार जाधव
यांनी
आयोजित केला होता या
कार्यक्रमात खालील मान्यवरांना
आमंत्रित करण्यात आले होते
...
►
सरपंच श्री कैलास भामरे
►
प्रा. श्रीमती लुमसे
मैडम
►
प्रा.श्री कदम सर
►
प्रा.श्री चव्हाण सर
►
श्री महेंद्र खोंडे
►
श्री दिलीप गिरासे
या कार्यक्रमास बहुसंख्य
ग्रामस्त बंधु भगिनी उपस्थित
होते . संकटाला घाबरून
आत्महत्या करू नका व व्यसन
मुक्ति यावर प्रबोधन करण्यात
आले व ज्या २२ शेतकरी बांधवानी
आत्महत्या केल्या त्यांच्या
विधवा परिवारास श्री युवराज
मुरार जाधव* यांच्या कडून
साड्याचे वाटप करण्यात आले व
पुढे या परिवारास योग्य ती
मदत करू असे आश्वासन करण्यात
केले . उपस्थित ग्रामस्त बंधु
, भगिनी व त्यांचे लहान लहान
मुल सर्वच डसा डसा रडतांना
बघुन सर्वाचे डोळे पानावले
होते .
जय
विश्वकर्मा...!!!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

(कल्याण बातमीदार)
श्री युवराज मुरार जाधव
मोबाईल
९८६९३५८८६४
|